आपले सरकार......
आपण मूर्ख आपल्या सरकारच्या दूरदृष्टी ला समजू नाही शकलो...
ओरडत राहतो कि महागाई वाढली.....महागाई वाढली.......
सरकार ने पेट्रोल चे शुल्क वाढवले कारण .........तुम्ही पायी चालाल...सायकल आणि बस चा वापर कराल
पायी चालल्याने आणि सायकल वापरल्याने प्रकृती सुधारेल,आरोग्य चांगले राहील, पैसे वाचतील, पर्यावरण सुधारेल.........ग्लोबल वार्मिंग वर पण लक्ष आहे ना ????
" बस " ने प्रवास कराल तर ओळख-परिचय वाढेल, माणुसकी पुन्हा वृद्धिंगत होण्यास मदत होईल.....
**** आहे ना दूरदृष्ठी असलेले समाज हित जोपासणारे जनहितचिंतक आपले सरकार ????
आपण सामान्य जनताच मूर्ख आहोत कारण आपण सरकारच्या भावना नाही समजू शकत ****
दिपक निकुंभ....
आपण मूर्ख आपल्या सरकारच्या दूरदृष्टी ला समजू नाही शकलो...
ओरडत राहतो कि महागाई वाढली.....महागाई वाढली.......
सरकार ने पेट्रोल चे शुल्क वाढवले कारण .........तुम्ही पायी चालाल...सायकल आणि बस चा वापर कराल
पायी चालल्याने आणि सायकल वापरल्याने प्रकृती सुधारेल,आरोग्य चांगले राहील, पैसे वाचतील, पर्यावरण सुधारेल.........ग्लोबल वार्मिंग वर पण लक्ष आहे ना ????
" बस " ने प्रवास कराल तर ओळख-परिचय वाढेल, माणुसकी पुन्हा वृद्धिंगत होण्यास मदत होईल.....
**** आहे ना दूरदृष्ठी असलेले समाज हित जोपासणारे जनहितचिंतक आपले सरकार ????
आपण सामान्य जनताच मूर्ख आहोत कारण आपण सरकारच्या भावना नाही समजू शकत ****
दिपक निकुंभ....